Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?
पुष्पाच्या आधी अल्लू अर्जुनचा एकही चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाले नाही कारण बाहुबलीच्या नंतर ही ट्रेंड देशात मोठ्या प्रमाणात तयार झाली,या आधी रजनीकांत,कमल हसन यांचे चित्रपट केवळ हिंदीत प्रदर्शीत होत असत,पण हिंदी डब पात्र इतर भाषेतील लोकांना जवळचे वाटत नव्हते, त्यामुळे पाच ते अनेक भाषेत प्रदर्शित केल्या नंतर चित्रपट निर्मात्यांना आणि अभिनेत्यांना स्वतःसाठी एक मोठा आधार तयार झाला. २०२१ मधील पुष्पाच्या यशाने अल्लू अर्जुनचा पॅन-इंडियन स्टार म्हणून दर्जा मजबूत करण्यात मदत केली . पॅन इंडीयन चित्रपटांची निर्मिती संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून केली जाते, अनेक भाषांमध्ये डब केले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केले जाते. या दृष्टिकोनामुळे त्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेरही कामगिरी करण्यास मदत होते (प्रभासचा देखील बाहुबलीच्या आधी एकही चित्रपट संपूर्ण देशात पॅन इंडीयन प्रदर्शित झाला नाही) <script type="text/javascript"> atOptions = { 'key' : '1b7647ada89967961c729290a5b672eb', 'format' : 'iframe', 'height' ...
Comments
Post a Comment